100+ Inspirational Quotes In Marathi | Marathi Quotes Images | Marathi Status | Motivational images marathi
क्या आप भी मराठी भाषा मे GOOD THOUGHTS, MOTIVATIONAL QUOTES AND INSPIRATIONAL ढूंढ रहे हो तो आज आपको कही सारे ऐसे Quotes हमारे इसी पेज में मिलने वाले है।
आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात जेव्हा आपण आपल्या जीवनात आनंदी नसतो किंवा यश मिळत नसताना घाबरून जात असतो, अशा काळात महान लोकांची प्रेरणादायक सुविचार किंवा प्रेरणादायक कोटस जसे टॉनिकसारखे कार्य करतात. जे एखाद्या व्यक्तीस कठीण काळात स्वत: वर मात करण्यासाठी मदत करतात आणि स्वप्नांच्या प्राप्तीसाठी उर्जा मिळते.
अगर आप हमारे page पे पहली बार आये हो तो right side में red गंटी प्रेस करदो और Allow करदो जिसके कारक आपको हमारी पेज की नोटिफिकेशन मिलती रहे।
जेव्हा आयुष्यात वारंवार अपयश, पराभव आणि माणूस अडखळत राहते तेव्हा त्या परिस्थितीत पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचते, जणू त्याचे आयुष्य थांबते आणि त्याला काहीच पसंत नसते, तर अशा परिस्थितीत नैराश्याने ग्रस्त व्यक्ती होऊन जाते
यावेळी, अशा प्रेरणादायक सुविचार, सुंदर सुविचार,अनमोल सुविचार, मनुष्यात पुन्हा जिंकण्याची आशा निर्माण करतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय शालेय मराठी सुविचार,मराठी सुविचार अर्थ,मराठी सुविचारसंग्रह,मराठी सुविचार छोटे इत्यादी जे मराठी सुविचार तुम्हाला नक्की प्रेरणा देतील.
Marathi Good morning thoughts HD images, motivational quotes images, Good thoughts in marathi photos :-
“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”
“गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.”
कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!
बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.
माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतोमाणूस कपडे बदलतोतरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.
उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.
जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.
आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानी दिशा बदली तरत्यांची सुध्दा राख होणार आहे.
भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचंआणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं.
कर्तुत्व सिद्ध केल की जग,जात-पात, रंग, भेद सर्व विसरतात.
कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नकोकारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.
यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.
नातं कधीच स्वतःच नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात.
यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही.
मोठी स्वप्न बघा,छोटी सुरुवात करापण महत्वाचे म्हणजे सुरुवात करा.
आयुष्यात कितीही कमवा पण कधीगर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात.
वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,तर कोणी प्रयत्न करत असतात व निराश न होत पुढे चालत रहातात.
छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवाजे तुमची किंमत जाणतात.
नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा…कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो…
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात…
माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये.
आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.
यश अनुभवातून मिळतं आणि अनुभव वाईट अनुभवातून.
अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधारम्हणजेस्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.
जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका.
वेळ…प्रत्येकाचं खरं रूप दाखवते म्हणून कुणालाच जास्त जवळ करू नका नाहीतर स्वतःला त्रास करून घ्याल.
वाईट माणसे वाईटमार्गाने आली तर लवकरओळखता येतात परंतु हीच वाईट माणसे जर चांगल्या मार्गाने आली तर ओळखणे फार कठीण जाते.
आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.
आपली चुक कबुल करणं सुध्दा एक प्रकारचं सामर्थ्य आहे ते कुणालाही नाही जमत पण ज्याला जमतं तोच खरा योग्य व्यक्ती बनू शकतो.
दुःख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देती,नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी SORRY बोलतात..
जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तरआजसंयम हा खूप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.
ज्यांची वेळ वाईट आहेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकूनही साथ देऊ नका!
होईल की राव आपलं पण चांगलं,
आपण कोणाचं वाईट केलं आहे..
लढायला शिका नाही तर, गुलामीची सवय होऊन जाईल.
-: Thank you so much for reading our blog :-
Stay safe and stay Happy.
Ignore all problems and enjoy life.
Originally published at https://www.couplesdesire.co.